Assal Marathi SMS comedy Group of Facebook Blog

Assal Marathi SMS comedy Group of Facebook Blog
Assal marathi sms
  • Marathi Movies

    Marathi movie songs,Marathi Movies - Full Movies,free movie download

  • SHIVAJI MAHARAJ WALLPAPERS

    Assal Marathi sms is a popular Marathi portal dedicated to Marathi and Mahrashtrian culture. Marathiworld aims to conserve and widespread Marathi culture.

  • Assalmarathi sms

    Marathi sms, funny Marathi sms, romantic Marathi sms, Marathi wishes

  • Marathi kavita

    Latest Love SMS in Marathi Language

  • जाहिरात सहकार्य

    अगोदर जॉईन करा


    पानिपत येथे मराठ्यांचा पराभव झाला आणि तेणेकरून महाराष्ट्रावर दुःख, खेद, विषाद यांची छाया पसरली, पण ती तात्कालिनच होती. या पराभवाचे परिणाम आपणांस सर्वस्वी मारक होतील, असे त्यांस त्या काळी वाटलेले दिसत नाही . अखिल हिंदुस्थानच्या कल्याणाच्या दृष्टिने विचार करता काहींना हा युद्धशास्त्रदृष्ट्या झालेला पराभव, नैतिकदृष्ट्या मोठा विजयच वाटला असल्याचे दिसून येते.
    इव्हॅन्स बेल या विचारवंत इतिहास अभ्यासकाने संशोधनकालापूर्वीच लिहिले की, पानिपतची लढाईसुद्धा मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे ! मराठे 'सर्व हिंदी लोकांसाठीच हिंदुस्तान' या ध्येयासाठी लढले ! पण दिल्ली, अयोध्या व दख्खन येथील प्रबळ मुसलमान सत्ताधीशमात्र या वेळी कारस्थाने करीत, आपल्या चैनीत दंग होऊन एका बाजूस बसले, आणि जरी मराठ्यांचा या युद्धात पराजय झाला तरी विजयी अफगाण जे यानंतर एकदा परत गेले ते हिंदी राजकारणांत ढवळाढवळ करण्यासाठी पुन्हा कधी दिल्लीस आले नाहीत !
    प्रिन्सिपल रॉलिन्सन काशीराजाच्या बखरीच्या आपल्या प्रस्तावनेत लिहितात, ''विशिष्ट परिस्थितीचा विचार करता इतिहासांतील एखादा पराजय विजयाइतकाच सन्मानदायक म्हणावा लागतो, आणि मराठ्यांच्या सर्व इतिहासांत त्यांच्या फौजेने राष्ट्रांतील सर्व उत्तम शिलेदारांसह पानिपताच्या घणघोर रणक्षेत्रांत आपल्या देशाच्या वैऱ्यांशी लढताना जे मरण पत्करले त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्वचितच नोंदले गेले असेल ! पानिपत ची लढाई हेच सांगुन जाते की हरलात तरी हरा असं की, हरवणाऱ्याची पुन्हा लढायची हिम्मत नाही झाली पाहिजे. आणि त्यामुळेच ती लढाई पानिपत नाहीतर पुण्यपथ ठरते.

    पानिपत

    Posted at  22:05  |  in  पानिपत.PANIPAT  |  Read More»


    पानिपत येथे मराठ्यांचा पराभव झाला आणि तेणेकरून महाराष्ट्रावर दुःख, खेद, विषाद यांची छाया पसरली, पण ती तात्कालिनच होती. या पराभवाचे परिणाम आपणांस सर्वस्वी मारक होतील, असे त्यांस त्या काळी वाटलेले दिसत नाही . अखिल हिंदुस्थानच्या कल्याणाच्या दृष्टिने विचार करता काहींना हा युद्धशास्त्रदृष्ट्या झालेला पराभव, नैतिकदृष्ट्या मोठा विजयच वाटला असल्याचे दिसून येते.
    इव्हॅन्स बेल या विचारवंत इतिहास अभ्यासकाने संशोधनकालापूर्वीच लिहिले की, पानिपतची लढाईसुद्धा मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे ! मराठे 'सर्व हिंदी लोकांसाठीच हिंदुस्तान' या ध्येयासाठी लढले ! पण दिल्ली, अयोध्या व दख्खन येथील प्रबळ मुसलमान सत्ताधीशमात्र या वेळी कारस्थाने करीत, आपल्या चैनीत दंग होऊन एका बाजूस बसले, आणि जरी मराठ्यांचा या युद्धात पराजय झाला तरी विजयी अफगाण जे यानंतर एकदा परत गेले ते हिंदी राजकारणांत ढवळाढवळ करण्यासाठी पुन्हा कधी दिल्लीस आले नाहीत !
    प्रिन्सिपल रॉलिन्सन काशीराजाच्या बखरीच्या आपल्या प्रस्तावनेत लिहितात, ''विशिष्ट परिस्थितीचा विचार करता इतिहासांतील एखादा पराजय विजयाइतकाच सन्मानदायक म्हणावा लागतो, आणि मराठ्यांच्या सर्व इतिहासांत त्यांच्या फौजेने राष्ट्रांतील सर्व उत्तम शिलेदारांसह पानिपताच्या घणघोर रणक्षेत्रांत आपल्या देशाच्या वैऱ्यांशी लढताना जे मरण पत्करले त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्वचितच नोंदले गेले असेल ! पानिपत ची लढाई हेच सांगुन जाते की हरलात तरी हरा असं की, हरवणाऱ्याची पुन्हा लढायची हिम्मत नाही झाली पाहिजे. आणि त्यामुळेच ती लढाई पानिपत नाहीतर पुण्यपथ ठरते.

    किल्ले कंचना


    नाशिक जिल्ह्यातल्या सुप्रसिद्ध अशा सातमाळा रांगेत धोडप किल्ल्याच्या शेजारीच कांचना व मंचना अशा दोन शिरांचा कांचना किल्ला उभा आहे.
    शिवाजीमहाराजांनी इ.स. १६७० मध्ये पुन्हा एकदा सुरत लुटली. ही लुट घेऊन शिवाजीमहाराज महाराष्ट्रात नाशिकमार्गे परतत आहेत ही खबर शहजादा मुअज्जमने दाउदखान कुरेशीला कळवली आणि त्याला शिवरायांवर चाल करून जायला सांगितले.दाउदखान आणि इख्लासखान हे दोन मुघल सरदार सुमारे तीन चार हजाराचं सैन्य घेऊन कांचना किल्ल्याजवळ पोहोचले. मराठ्यांचे सैन्य सुमारे दहा हजारांच्या आसपास होते. आघाडीवर असलेल्या इख्लासखानाने प्रचंड शौर्याने मराठी सैन्यावर निकराचा हल्ला केला. अतिशय पराक्रमी असलेला हा जवान असा इख्लासखान मराठी सैन्यावर तुटून पडला. मागून दाउदखानही मैदानात येउन दाखल झाला. एक प्रचंड असं रणकंदन त्या ठिकाणी माजलं. पण मुघलांचा तिखट अशा मराठी तलवारींपुढे निकाल लागला नाही. अखेरीस दाउदखान आणि इख्लासखान या दोघांनी जबर जखमी झाल्याने माघार घेतली आणि या विजयामुळे शिवरायांचा पुढचा मार्ग सुकर झाला. ती तारीख होती १७ ऑक्टोबर १६७० !!!!

    किल्ले कंचना

    Posted at  22:05  |  in  किल्ले कंचना  |  Read More»

    किल्ले कंचना


    नाशिक जिल्ह्यातल्या सुप्रसिद्ध अशा सातमाळा रांगेत धोडप किल्ल्याच्या शेजारीच कांचना व मंचना अशा दोन शिरांचा कांचना किल्ला उभा आहे.
    शिवाजीमहाराजांनी इ.स. १६७० मध्ये पुन्हा एकदा सुरत लुटली. ही लुट घेऊन शिवाजीमहाराज महाराष्ट्रात नाशिकमार्गे परतत आहेत ही खबर शहजादा मुअज्जमने दाउदखान कुरेशीला कळवली आणि त्याला शिवरायांवर चाल करून जायला सांगितले.दाउदखान आणि इख्लासखान हे दोन मुघल सरदार सुमारे तीन चार हजाराचं सैन्य घेऊन कांचना किल्ल्याजवळ पोहोचले. मराठ्यांचे सैन्य सुमारे दहा हजारांच्या आसपास होते. आघाडीवर असलेल्या इख्लासखानाने प्रचंड शौर्याने मराठी सैन्यावर निकराचा हल्ला केला. अतिशय पराक्रमी असलेला हा जवान असा इख्लासखान मराठी सैन्यावर तुटून पडला. मागून दाउदखानही मैदानात येउन दाखल झाला. एक प्रचंड असं रणकंदन त्या ठिकाणी माजलं. पण मुघलांचा तिखट अशा मराठी तलवारींपुढे निकाल लागला नाही. अखेरीस दाउदखान आणि इख्लासखान या दोघांनी जबर जखमी झाल्याने माघार घेतली आणि या विजयामुळे शिवरायांचा पुढचा मार्ग सुकर झाला. ती तारीख होती १७ ऑक्टोबर १६७० !!!!



    पुरूषांना काय आवडेल,याचा विचार करून स्वतःला घडवू नका. पुरूषी नजरेतून स्वतःच सौंदर्य तोलणं म्हणजे स्त्रीत्वाच अधःपतन करवून घेण.*
    *पुरूषांना उद्दीपित करण्याच साधन म्हणून आपण किती काळ जगणार आहोत?*
    सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वतःच काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. स्वच्छ- सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.
    तुम्ही शिक्षिका असाल तर तुमच सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहलेल्या अक्षरात आहे. विषयाच आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे चेहरे ही तुमची सुंदरता आहे.
    तद्वत सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे. सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे. आपण करत असलेल प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याच सादरीकरण असत. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मीती करता आली पाहीजे. प्रेमाण बोलणं म्हणजे सुंदरता. आपल मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता. नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. दुस-याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता. आपल्या वर्तनातून, विचारातून आपले सौंदर्य बाहेर येऊ द्या.
    हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. आपण करीत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झाल की आत्मविश्वास वाढतो. आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर होते.
    इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमतेत राहील.
    मेरी कोमच सौंदर्य तिच्या ठोशात राहील.
    वेळ प्रसंगी त्या दोघी स्मरणात राहू द्या.
    तुम्ही जशा जन्माला आल्या तशाच सुंदर आहात, ही खुणगाठ मनाशी बांधून टाका. खात्री बाळगा, सौंदर्याकरीता दुस-या कुणाच्या पावतीची गरज पडणार नाही.
    तुमचा दिवस आनंदात जावो . हे लिखाण माझे नाही मी आवडले म्हणून शेअर केले. ज्यांनी लिहीले त्यांना धन्यवाद।
    ज्योति....

    स्त्री आणि सौंदर्य



    पुरूषांना काय आवडेल,याचा विचार करून स्वतःला घडवू नका. पुरूषी नजरेतून स्वतःच सौंदर्य तोलणं म्हणजे स्त्रीत्वाच अधःपतन करवून घेण.*
    *पुरूषांना उद्दीपित करण्याच साधन म्हणून आपण किती काळ जगणार आहोत?*
    सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वतःच काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. स्वच्छ- सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.
    तुम्ही शिक्षिका असाल तर तुमच सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहलेल्या अक्षरात आहे. विषयाच आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे चेहरे ही तुमची सुंदरता आहे.
    तद्वत सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे. सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे. आपण करत असलेल प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याच सादरीकरण असत. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मीती करता आली पाहीजे. प्रेमाण बोलणं म्हणजे सुंदरता. आपल मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता. नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. दुस-याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता. आपल्या वर्तनातून, विचारातून आपले सौंदर्य बाहेर येऊ द्या.
    हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. आपण करीत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झाल की आत्मविश्वास वाढतो. आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर होते.
    इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमतेत राहील.
    मेरी कोमच सौंदर्य तिच्या ठोशात राहील.
    वेळ प्रसंगी त्या दोघी स्मरणात राहू द्या.
    तुम्ही जशा जन्माला आल्या तशाच सुंदर आहात, ही खुणगाठ मनाशी बांधून टाका. खात्री बाळगा, सौंदर्याकरीता दुस-या कुणाच्या पावतीची गरज पडणार नाही.
    तुमचा दिवस आनंदात जावो . हे लिखाण माझे नाही मी आवडले म्हणून शेअर केले. ज्यांनी लिहीले त्यांना धन्यवाद।
    ज्योति....


    विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुस्तकातील एक अनुभव....
    वाचा नक्की
    रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.
    तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी...ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.
    थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.
    एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.
    एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, "बाळ, नाव काय तुझं...?"
    मी नाव बोललो
    कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?
    मी पुन्हा बोललो
    त्या हसत हसत बोलल्या "अच्छा . छान आहे नाव"
    त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं? नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, "डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?" मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, "नाही ओ आजी". का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, "काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा"
    हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.
    घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील"
    मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.
    दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.
    संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.
    मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, "आजी काय करताय हे ?"
    त्या हसल्या आणि बोलल्या...बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.
    कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.
    त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.
    कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.
    जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या "आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू... मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो....साहेब होशील मोठा तू "
    मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.
    पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.
    मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.
    मी जवळच्या टपरीवर गेलो
    आणि विचारलं, "इथल्या आजी कुठे आहेत ?" त्याने मला पाहिलं आणि बोलला, "अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.
    मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.
    अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!
    *आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन*

    विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुस्तकातील एक अनुभव....


    विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुस्तकातील एक अनुभव....
    वाचा नक्की
    रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.
    तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी...ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.
    थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.
    एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.
    एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, "बाळ, नाव काय तुझं...?"
    मी नाव बोललो
    कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?
    मी पुन्हा बोललो
    त्या हसत हसत बोलल्या "अच्छा . छान आहे नाव"
    त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं? नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, "डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?" मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, "नाही ओ आजी". का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, "काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा"
    हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.
    घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील"
    मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.
    दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.
    संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.
    मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, "आजी काय करताय हे ?"
    त्या हसल्या आणि बोलल्या...बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.
    कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.
    त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.
    कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.
    जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या "आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू... मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो....साहेब होशील मोठा तू "
    मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.
    पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.
    मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.
    मी जवळच्या टपरीवर गेलो
    आणि विचारलं, "इथल्या आजी कुठे आहेत ?" त्याने मला पाहिलं आणि बोलला, "अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.
    मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.
    अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!
    *आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन*


    (अन्न हे पूर्ण ब्रह्म)
    आज एका माजी सहकाऱ्याचे लग्न होते म्हणून सुट्टी घेतली होती.....
    जेवणाची कटकट मिटली म्हणून सौ. हि खुश होती .
    निखिल माझ्याच डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला होता. तीन वर्षात खूप काही शिकला. काम करता करता पुढे शिकत राहिला आणि मग हळू हळू एक एक जॉब बदलत आता मोठ्या  कंपनीत मोठ्या पदावर जाऊन बसला होता.
    गुरू म्हणून माझे नाव सर्वाना सांगायचा.
    अर्थात मी काही शिकवले नव्हते त्याला, पण वेळोवेळो मार्गदर्शन केले होते.आज त्याचेच लग्न होते. तीन वेळा फोन करून आठवण करून दिली म्हणून सपत्नीक जाण्याचे ठरविले.

    दादरमधील चांगल्या हॉलमध्ये लग्न होते.आम्ही तिथे पोचलो. तेव्हा सगळी मंडळी फेटे घालूनच वावरत होती. हॉलबाहेर नेहमीप्रमाणे फेरीवाले, दोन चार भिकाऱ्यांची गर्दी दिसत होती .....
    मला पाहून स्टेजवर धार्मिक विधीसाठी बसलेल्या निखिलने हात हलविला  आणि शेजारच्याला खूण केली. ताबडतोब त्याचा मित्र आमच्या स्वागताला आला. मऊशार कोचावर बसून आम्ही सोहळा पाहत राहिलो .....
    त्यांच्या आदरातिथ्य्याने सौ. एकदम खुश झाली होती . मुलीकडची बाजू हि पैसेवाले दिसत होती . सरबत आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही कौतुकाने सर्व निरीक्षण करीत होतो .
    लग्न लागले आणि थोड्या वेळाने त्याचा मित्र येऊन म्हणाला "काका रिसेप्शनला वेळ आहे तो पर्यंत जेवून घ्या .
    वेगवेगळे स्नॅक्स आणि सतत सरबत पिऊन माझे पोट गच्च झाले होते.
    पण फार वेळ बसणे बरे दिसत नाही शिवाय उशीरहि झाला असता म्हणून उठलो आणि खाली आलो .......
    "अबब!!!, सौ कौतुकाने उद्गारली.....
    कारण तो थाटमाट पाहून थक्क झाली. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या  सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
    पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला.... हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो.....
    तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
    सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल "
    मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले.......
    अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता........
    माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला
    "सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??
    अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले
    " हि तुमची डिश आहे ना ??
    " होय, मी परत उत्तरलो .
    " हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ??  म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल "
    मी चकित झालो .थोडा राग हि आला. त्याच रागात बोललो
    "आहो थोडे राहिले अन्न ?
    काय हरकत आहे .
    नाही अंदाज आला.
    म्हणून काय घरी न्यायचं" ??
    "रागावू नका" तो गोड हसत म्हणाला.
    हे मोठ्यांच लग्न आहे. पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला. हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही. कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ .आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच. आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न!! त्याचे काय ??  राग मानू नका. पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार  दिवस आम्ही मेहनत करतोय, उत्कृष्ट प्रतीची भाजी, मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..
    होय, त्यासाठी आम्ही  मागू तेव्हढे पैसे तुम्ही  दिलेत हे मान्य आहे. पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत. आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा .....
    म्हणून आम्ही हि शक्कल लढवली, हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता".....
    का ???
    कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ??  कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ??
    " आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही.
    हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका. पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा ." मला काही सुचेना काय बोलावे. थोडी लाज हि वाटली आणि पटतही होते .
    खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकतायत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय......
    इतक्यात सौ .म्हणाली  "बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात. द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला. आता रात्रीचे जेवण होईल. मेहनत, इंधन सर्व काही वाचेल. थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो .......
    (आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता..
    एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच....
    पण भुभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही...)
    अन्नावाचून, अन्न पिकवता आत्महत्या करतोय.......
    खाऊन माजावे, टाकून नाही......

    खाऊन माजावे, टाकून नाही......

    Posted at  22:01  |  in  टाकून नाही......  |  Read More»


    (अन्न हे पूर्ण ब्रह्म)
    आज एका माजी सहकाऱ्याचे लग्न होते म्हणून सुट्टी घेतली होती.....
    जेवणाची कटकट मिटली म्हणून सौ. हि खुश होती .
    निखिल माझ्याच डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला होता. तीन वर्षात खूप काही शिकला. काम करता करता पुढे शिकत राहिला आणि मग हळू हळू एक एक जॉब बदलत आता मोठ्या  कंपनीत मोठ्या पदावर जाऊन बसला होता.
    गुरू म्हणून माझे नाव सर्वाना सांगायचा.
    अर्थात मी काही शिकवले नव्हते त्याला, पण वेळोवेळो मार्गदर्शन केले होते.आज त्याचेच लग्न होते. तीन वेळा फोन करून आठवण करून दिली म्हणून सपत्नीक जाण्याचे ठरविले.

    दादरमधील चांगल्या हॉलमध्ये लग्न होते.आम्ही तिथे पोचलो. तेव्हा सगळी मंडळी फेटे घालूनच वावरत होती. हॉलबाहेर नेहमीप्रमाणे फेरीवाले, दोन चार भिकाऱ्यांची गर्दी दिसत होती .....
    मला पाहून स्टेजवर धार्मिक विधीसाठी बसलेल्या निखिलने हात हलविला  आणि शेजारच्याला खूण केली. ताबडतोब त्याचा मित्र आमच्या स्वागताला आला. मऊशार कोचावर बसून आम्ही सोहळा पाहत राहिलो .....
    त्यांच्या आदरातिथ्य्याने सौ. एकदम खुश झाली होती . मुलीकडची बाजू हि पैसेवाले दिसत होती . सरबत आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही कौतुकाने सर्व निरीक्षण करीत होतो .
    लग्न लागले आणि थोड्या वेळाने त्याचा मित्र येऊन म्हणाला "काका रिसेप्शनला वेळ आहे तो पर्यंत जेवून घ्या .
    वेगवेगळे स्नॅक्स आणि सतत सरबत पिऊन माझे पोट गच्च झाले होते.
    पण फार वेळ बसणे बरे दिसत नाही शिवाय उशीरहि झाला असता म्हणून उठलो आणि खाली आलो .......
    "अबब!!!, सौ कौतुकाने उद्गारली.....
    कारण तो थाटमाट पाहून थक्क झाली. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या  सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
    पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला.... हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो.....
    तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
    सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल "
    मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले.......
    अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता........
    माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला
    "सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??
    अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले
    " हि तुमची डिश आहे ना ??
    " होय, मी परत उत्तरलो .
    " हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ??  म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल "
    मी चकित झालो .थोडा राग हि आला. त्याच रागात बोललो
    "आहो थोडे राहिले अन्न ?
    काय हरकत आहे .
    नाही अंदाज आला.
    म्हणून काय घरी न्यायचं" ??
    "रागावू नका" तो गोड हसत म्हणाला.
    हे मोठ्यांच लग्न आहे. पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला. हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही. कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ .आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच. आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न!! त्याचे काय ??  राग मानू नका. पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार  दिवस आम्ही मेहनत करतोय, उत्कृष्ट प्रतीची भाजी, मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..
    होय, त्यासाठी आम्ही  मागू तेव्हढे पैसे तुम्ही  दिलेत हे मान्य आहे. पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत. आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा .....
    म्हणून आम्ही हि शक्कल लढवली, हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता".....
    का ???
    कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ??  कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ??
    " आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही.
    हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका. पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा ." मला काही सुचेना काय बोलावे. थोडी लाज हि वाटली आणि पटतही होते .
    खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकतायत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय......
    इतक्यात सौ .म्हणाली  "बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात. द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला. आता रात्रीचे जेवण होईल. मेहनत, इंधन सर्व काही वाचेल. थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो .......
    (आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता..
    एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच....
    पण भुभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही...)
    अन्नावाचून, अन्न पिकवता आत्महत्या करतोय.......
    खाऊन माजावे, टाकून नाही......


    *"गाडीचे टायर्स "*

    गेल्या काही वर्षात दुचाकी व चारचाकी चालवणार्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला.

    मला भेटलेल्या जवळजवळ 75 % लोकांना गाडीच्या टायर्स ची स्थिती आणी रिस्क याची जाण
    किंवा यावर कधी विचार केलाय अस जाणवलं नाही
    बरेच जण एवढी वर्ष किंवा एवढे किलोमीटर्स झाले की बदलणार असं ठरवून टाकतात, मुळात हे पूर्णतः चुकीचं आहे
    टायर ची झीज ही नुसत्या रनींग मुळेच होते असं नाही तर *चुकलेली अलाईनमेंट, रस्त्यांची खराब स्थिती, टायर मधील कमी जास्त एअर प्रेशर, ड्राईविंग ची पद्धत* अशा अनेक गोष्टींमुळे होते...
    ती झीज कमी व्हावी यासाठी
    *वेळोवेळी अलाईनमेंट वर लक्ष ठेवणे*
    *3 ते 5 हजार किलोमीटर्स नंतर टायर रोटेशन करणेे*
    *जास्त स्पीड मधे टर्न न मारणे*
    *वेळोवेळी निव्वळ ब्रेक्स वर गाडी कंट्रोल करणे टाळाव* (शक्य तितकी *गीअर* मध्ये कंट्रेोल करण्याची सवय असावी)
    *एअर प्रेशर वर लक्ष ठेवणे*
    *सस्पेनशन खराब झालं असेल किंवा अँगल चेंज झाला तरी एक टायर झीजतो*....
    मैकेनिक चा सल्ल्याने ते *बदलावे.*
    हे आपण करु शकतो...
    मी एकदा टू व्हीलर वरून मुंबई ते पुणे प्रवास करत होतो
    एक्सप्रेस वे ला लागलो ( मधे 4/5 कीलोमीटर मध्ये टुव्हीलर  अलाऊड आहे)
    एक बोलेरो 100/110 kmph वेगाने बाजूने गेली दरम्यान एक बारिकसा काळा रबरी तुकडा उडालेला मला दिसला... मला वेगळीच शंका आली म्हणून मी त्याचा पाठलाग सुरु केला.
    एक टु व्हीलर वाला बोलेरो ला गाठतो म्हणजे काय?
    त्याने वेग अजुनच वाढवला....
    साधारण दीड किलोमीटर हे चालु होतं.
    मागुन 2/3 कार येत होत्या त्यांना हात दाखवून मी स्लो करायला लावलं आणी बोलेरो ला गाठून त्याला खुणावलं, थांबण्यासाठी.
    त्याचा लक्षात आलं काहीतरी गडबड आहे व त्याने वेग 60 पर्यंत खाली आणला अन् तेवढ्यात टायर चं अख्खं सोल मागे उडालं आणी मागून येणार्या कार च्या काचेवर आपटलं
    आणी ऊजव्या ट्रँक मधे असलेली बोलेरो मागचा टायर चं सोल उडाल्यामुळे पूर्ण डावीकडे रेलिंगवर आपटली. स्पीड कमी करायला लावला म्हणून त्यातील 8 लोक सुखरुप बचावले. ड्राईव्हर मात्र थरथरत होता म्हणे देवासारखे भेटलात. 100/110 चा स्पीडला काय झालं असत????
    आता मला सांगा रीमोल्ड चे टायर वापरुन त्याने असे किती रु/- वाचवले असतील?
    मला वाटतं बोलेरो चा टायर मध्ये जास्तीत जास्त  3 ते 3.5  हजार चा फरक असेल रीमोल्ड अन् नव्या टायर मधे.
    म्हणजे प्रती किलोमीटर जेमतेम *25 पैसे* वाचत असावेत.
    _एवढ्याश्या_ बचती साठी इतकी *रीस्क*????
    माझ्या माहिती प्रमाणे साधारण इंन्शोरेन्स पाँलिसी मध्ये असा टायर फुटून अपघात झाला तर नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही.
    खराब टायर्स मुळे गाडीचा  *स्मुथनेस कमी होतो, ग्रीप कमी झाल्याने स्टेबलिटी रहात नाही, सस्पेन्शन कमी जाणवतं, माईलेज कमी होतं (अर्धा ते एक km प्रति लिटर)*
    या सगळ्याचा हीशोब केला तर आपण जे पैसे वाचवतो किंवा याचं गांभीर्य लक्षात न घेता टाळाटाळ वा आळस करतो, त्यापेक्षा खूप जास्त *रिस्क* घेत असतो किंवा *जास्त किंमत* मोजत असतो.
    बरेच मित्र टायर बदल सांगीतलं की छे!!!!
    1)अजून एक पाऊस तरी जायला हवा
    (खरतर ग्रीप ची गरज *पावसातच* जास्त असते)
    2) मी कुठे गाडी पळवतोय?
    3) माझ रनींग जास्त नाही
    4) टायर वर खर्च करायला माझाकडे पैसे नाहीत ( घसरुन पडल्यास गाडी दुरुस्ती आणी डाँक्टर ला द्यायला मात्र आहेत)
    5) तुझ टायर चं दुकान आहे का? की तुला टायरवाले कमीशन देतात?
    (आता यावर काय बोलावे?)
    सगळे जण बेफिकीर नाहीयेत. ज्यांना हे सर्व किंवा याहीपेक्षा जास्त माहीती आहे त्यांनी
    हुह!! हे काय आम्हाला सांगायला नकोय असं न म्हणता जे याबद्दल अनभिद्न्य आहेत त्यांना हे समजाऊन सांगा.
    माझं टायर चं दुकान नाही,
    कोणत्याही कंपनीचा मी एजंट नाही!
    टायर केव्हा बदलावे?
    *1) नक्षी च्या गँप मध्ये मार्किंग (बाहेरच्या बाजुला 4/5 ठिकाणी साधारणतः त्रिकोणी खूण असते तिथे नक्षी ला आतमध्ये) असतं, त्या मार्कींग ला नक्षी टेकली की रिस्क  स्टार्ट.*
    *2) अलाईनमेंट खराब असेल तर एक बाजू झीजते तसा टायर वापरु नये.*
    *3) खूप दिवस वापर नसेल तरी टायर्स हार्ड होतात, तेही वापरु नयेत.*
    *4)ट्यूब वाले टायर असतील आणी गाडी खूप दिवस एका जागी ऊभी राहिली तर टायर मध्ये एअर येते आणी गाडी हाँबल होते. टायर ला जिथे फुगा येतो तीथे ता फुटू शकतो किंवा तारा बाहेर येतात.*
    *5) टायर ला कट्स गेले असतील तरी बदलून टाका
    गेल्या 10 वर्षात मला ही गोष्ट सिरीअसली घेणारे फारच कमी दिसले.
    या साठी हा सगळा लेख प्रपंच!!
    शेयर करायला विसरू नका
    तुमच्या मित्रांना मेन्शन  करा

    गाडीचे टायर्स

    Posted at  22:00  |  in  गाडीचे टायर्स  |  Read More»


    *"गाडीचे टायर्स "*

    गेल्या काही वर्षात दुचाकी व चारचाकी चालवणार्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला.

    मला भेटलेल्या जवळजवळ 75 % लोकांना गाडीच्या टायर्स ची स्थिती आणी रिस्क याची जाण
    किंवा यावर कधी विचार केलाय अस जाणवलं नाही
    बरेच जण एवढी वर्ष किंवा एवढे किलोमीटर्स झाले की बदलणार असं ठरवून टाकतात, मुळात हे पूर्णतः चुकीचं आहे
    टायर ची झीज ही नुसत्या रनींग मुळेच होते असं नाही तर *चुकलेली अलाईनमेंट, रस्त्यांची खराब स्थिती, टायर मधील कमी जास्त एअर प्रेशर, ड्राईविंग ची पद्धत* अशा अनेक गोष्टींमुळे होते...
    ती झीज कमी व्हावी यासाठी
    *वेळोवेळी अलाईनमेंट वर लक्ष ठेवणे*
    *3 ते 5 हजार किलोमीटर्स नंतर टायर रोटेशन करणेे*
    *जास्त स्पीड मधे टर्न न मारणे*
    *वेळोवेळी निव्वळ ब्रेक्स वर गाडी कंट्रोल करणे टाळाव* (शक्य तितकी *गीअर* मध्ये कंट्रेोल करण्याची सवय असावी)
    *एअर प्रेशर वर लक्ष ठेवणे*
    *सस्पेनशन खराब झालं असेल किंवा अँगल चेंज झाला तरी एक टायर झीजतो*....
    मैकेनिक चा सल्ल्याने ते *बदलावे.*
    हे आपण करु शकतो...
    मी एकदा टू व्हीलर वरून मुंबई ते पुणे प्रवास करत होतो
    एक्सप्रेस वे ला लागलो ( मधे 4/5 कीलोमीटर मध्ये टुव्हीलर  अलाऊड आहे)
    एक बोलेरो 100/110 kmph वेगाने बाजूने गेली दरम्यान एक बारिकसा काळा रबरी तुकडा उडालेला मला दिसला... मला वेगळीच शंका आली म्हणून मी त्याचा पाठलाग सुरु केला.
    एक टु व्हीलर वाला बोलेरो ला गाठतो म्हणजे काय?
    त्याने वेग अजुनच वाढवला....
    साधारण दीड किलोमीटर हे चालु होतं.
    मागुन 2/3 कार येत होत्या त्यांना हात दाखवून मी स्लो करायला लावलं आणी बोलेरो ला गाठून त्याला खुणावलं, थांबण्यासाठी.
    त्याचा लक्षात आलं काहीतरी गडबड आहे व त्याने वेग 60 पर्यंत खाली आणला अन् तेवढ्यात टायर चं अख्खं सोल मागे उडालं आणी मागून येणार्या कार च्या काचेवर आपटलं
    आणी ऊजव्या ट्रँक मधे असलेली बोलेरो मागचा टायर चं सोल उडाल्यामुळे पूर्ण डावीकडे रेलिंगवर आपटली. स्पीड कमी करायला लावला म्हणून त्यातील 8 लोक सुखरुप बचावले. ड्राईव्हर मात्र थरथरत होता म्हणे देवासारखे भेटलात. 100/110 चा स्पीडला काय झालं असत????
    आता मला सांगा रीमोल्ड चे टायर वापरुन त्याने असे किती रु/- वाचवले असतील?
    मला वाटतं बोलेरो चा टायर मध्ये जास्तीत जास्त  3 ते 3.5  हजार चा फरक असेल रीमोल्ड अन् नव्या टायर मधे.
    म्हणजे प्रती किलोमीटर जेमतेम *25 पैसे* वाचत असावेत.
    _एवढ्याश्या_ बचती साठी इतकी *रीस्क*????
    माझ्या माहिती प्रमाणे साधारण इंन्शोरेन्स पाँलिसी मध्ये असा टायर फुटून अपघात झाला तर नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही.
    खराब टायर्स मुळे गाडीचा  *स्मुथनेस कमी होतो, ग्रीप कमी झाल्याने स्टेबलिटी रहात नाही, सस्पेन्शन कमी जाणवतं, माईलेज कमी होतं (अर्धा ते एक km प्रति लिटर)*
    या सगळ्याचा हीशोब केला तर आपण जे पैसे वाचवतो किंवा याचं गांभीर्य लक्षात न घेता टाळाटाळ वा आळस करतो, त्यापेक्षा खूप जास्त *रिस्क* घेत असतो किंवा *जास्त किंमत* मोजत असतो.
    बरेच मित्र टायर बदल सांगीतलं की छे!!!!
    1)अजून एक पाऊस तरी जायला हवा
    (खरतर ग्रीप ची गरज *पावसातच* जास्त असते)
    2) मी कुठे गाडी पळवतोय?
    3) माझ रनींग जास्त नाही
    4) टायर वर खर्च करायला माझाकडे पैसे नाहीत ( घसरुन पडल्यास गाडी दुरुस्ती आणी डाँक्टर ला द्यायला मात्र आहेत)
    5) तुझ टायर चं दुकान आहे का? की तुला टायरवाले कमीशन देतात?
    (आता यावर काय बोलावे?)
    सगळे जण बेफिकीर नाहीयेत. ज्यांना हे सर्व किंवा याहीपेक्षा जास्त माहीती आहे त्यांनी
    हुह!! हे काय आम्हाला सांगायला नकोय असं न म्हणता जे याबद्दल अनभिद्न्य आहेत त्यांना हे समजाऊन सांगा.
    माझं टायर चं दुकान नाही,
    कोणत्याही कंपनीचा मी एजंट नाही!
    टायर केव्हा बदलावे?
    *1) नक्षी च्या गँप मध्ये मार्किंग (बाहेरच्या बाजुला 4/5 ठिकाणी साधारणतः त्रिकोणी खूण असते तिथे नक्षी ला आतमध्ये) असतं, त्या मार्कींग ला नक्षी टेकली की रिस्क  स्टार्ट.*
    *2) अलाईनमेंट खराब असेल तर एक बाजू झीजते तसा टायर वापरु नये.*
    *3) खूप दिवस वापर नसेल तरी टायर्स हार्ड होतात, तेही वापरु नयेत.*
    *4)ट्यूब वाले टायर असतील आणी गाडी खूप दिवस एका जागी ऊभी राहिली तर टायर मध्ये एअर येते आणी गाडी हाँबल होते. टायर ला जिथे फुगा येतो तीथे ता फुटू शकतो किंवा तारा बाहेर येतात.*
    *5) टायर ला कट्स गेले असतील तरी बदलून टाका
    गेल्या 10 वर्षात मला ही गोष्ट सिरीअसली घेणारे फारच कमी दिसले.
    या साठी हा सगळा लेख प्रपंच!!
    शेयर करायला विसरू नका
    तुमच्या मित्रांना मेन्शन  करा


    एक वेळ उपाशी राहुन प्रतिवर्षी सैनिकांना एक लाख रुपये देनारा अभिनेता।
    चंद्रकांत गोखले
    जन्म - ७ जानेवारी १९२१
    मृत्यु - २० जुन २००८
    ।।परिवार - अभिनेते विक्रम गोखलेंचे वडील।।
    ।।अभिनय प्रवास।।
    वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमिवर पदार्पण ।
    सात दशकात ६० पेक्षा जास्त नाटक व त्याहिपेक्षा जास्त चित्रपटात काम।
    ।।पुरस्कार।।
    विष्णुदास भावे गौरवपदक।
    व्ही शांताराम पुरस्कार।
    चिंतामनराव कोल्हटकर पुरस्कार।
    नटश्रेष्ट नानासाहेब फाटक पुरस्कार।
    छत्रपति शाहु महाराज पुरस्कार।
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुरस्कार।।
    ।।देशसेवा।।
    चंद्रकांत गोखले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रतिवर्षी एक लाख
    रुपये शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिली। आज हा आकडा कमी वाटत
    असला तरी चार दशकापुर्वी तो एक कोटीप्रमाणे होता।
    सैनिकांसाठी खर्च करता यावा यासाठी ते एकवेळ जेवन करत । बसने व
    पायी प्रवास करत । कितीही अडचणी आल्या
    तरी मदत थांबविली नाही। या देशप्रेमी कलावंतास भावपूर्ण
    आदरांजली ।

    चंद्रकांत गोखले

    Posted at  21:58  |  in  चंद्रकांत गोखले  |  Read More»


    एक वेळ उपाशी राहुन प्रतिवर्षी सैनिकांना एक लाख रुपये देनारा अभिनेता।
    चंद्रकांत गोखले
    जन्म - ७ जानेवारी १९२१
    मृत्यु - २० जुन २००८
    ।।परिवार - अभिनेते विक्रम गोखलेंचे वडील।।
    ।।अभिनय प्रवास।।
    वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमिवर पदार्पण ।
    सात दशकात ६० पेक्षा जास्त नाटक व त्याहिपेक्षा जास्त चित्रपटात काम।
    ।।पुरस्कार।।
    विष्णुदास भावे गौरवपदक।
    व्ही शांताराम पुरस्कार।
    चिंतामनराव कोल्हटकर पुरस्कार।
    नटश्रेष्ट नानासाहेब फाटक पुरस्कार।
    छत्रपति शाहु महाराज पुरस्कार।
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुरस्कार।।
    ।।देशसेवा।।
    चंद्रकांत गोखले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रतिवर्षी एक लाख
    रुपये शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिली। आज हा आकडा कमी वाटत
    असला तरी चार दशकापुर्वी तो एक कोटीप्रमाणे होता।
    सैनिकांसाठी खर्च करता यावा यासाठी ते एकवेळ जेवन करत । बसने व
    पायी प्रवास करत । कितीही अडचणी आल्या
    तरी मदत थांबविली नाही। या देशप्रेमी कलावंतास भावपूर्ण
    आदरांजली ।


    " म्हातारी "

    बस थांबली तसे सगळे प्रवासी आत चढले. म्हातारीनंही आपलं गाठोडं उचललं आणि ती बसमध्ये चढू लागली.
    "ए म्हातारे , आत चढू नको. बसमध्ये जागा नाही." म्हातारीला बघताच कंडक्टर डाफरला.
    "का रे बाबा, सगळ्यास्नी जागा आहे आणि मलाच जागा नाही होय ?"म्हातारी बोलली.
    " तुझ्याकडं ओझं आहे म्हणून. ......कशाचं आहे ते गठुळं ?"
    " वांगी हाईत."
    "मग मागच्या बसनं ये. ही सीटी बस आहे. यातनं सामान नेता येत नाही."
    "एवढं कुठं जास्त आहे ? ......तर नुसती एक बुट्टी तर आहे." म्हातारीनं एव्हाना वांग्याची बुट्टी बसमध्ये ढकलली होती. तीही वर चढली आणि दारासमोरच्या बाकड्यावर बसली.
    " म्हातारे , तिकीट कुठलं देवू ?" कंडक्टरनं विचारलं.
    "मार्केट दे बाबा एक."
    "लगेजचं तिकीट पण घ्यावं लागेल."
    "ते काय असतंय ?"
    "हे तुझ्याजवळ गठुळं आहे की नाही त्याचंही तिकीट घ्यावं लागेल."
    "एवढं एवढं तर हाय. त्याला रे कसलं तिकीट ?...का उगाचच छळायचं गरीबाला ?"
    "तुला सामानाचं तिकीट तर काढावंच लागेल."
    "काढ तर मग ! ..पण मी एक पैसाबी देणार नाही त्याचा."
    इतक्यात बस थांबली. एक सैनिक आपल्या बायकापोरांसह आत शिरला. जवळ दोन मोठ्या बॅगा आणि तीन हात लांबीची एक ट्रंक .
    "कंडक्टर , दोन दोन फुल्ल दोन हाफ, रेल्वे स्टेशन."
    कंडक्टरनं तिकिटं फाडून दिली.
    "आता का लगेज फाडला नाहीस रे लेका ? ....का ट्रंकंला लगेज नसतंय ?" म्हातारी बोलली तशी बसमधली सगळी माणसं हसली. "घरात आया भनी आज्ज्या कोण नसल्यावाणी वागत्यात माणसं." म्हातारीनं पुढं म्हटलं आणि कंडक्टर तोंडात मारल्यासारखा गप्प बसला.
    मार्केटचा स्टॉप आला. म्हातारी ओझं घेऊन खाली उतरली.
    ती मंडईत आली तेव्हा बाजार भरायला लागला होता. तिनं डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवलं.ती एक कापड अंथरुन त्यावर वांगी पसरणाऱ इतक्यात ," ए म्हातारे , तिथं बसू नको ; ती जागा माझी आहे."असं कुणीतरी ओरडलं. म्हातारी मग पलीकडच्या बाजूला सरकली.तिथंही तसंच. व्यापारी लोक तिला तिथं बसूच देईनात.म्हातारी पुढं सरकत सरकत पार एका कोपऱ्यात गेली आणि तिथं टेकली.
    तो कोपरा पार अडगळीत होता. कधीतरी एखादं गिर्हाइक त्या बाजूला फिरकायचं. बऱ्याच वेळानं एक तरूणी आली.
    "आज्जी , वांगी कशी दिली ?" तिनं विचारलं.
    " दहा रुपये पावशेर."
    "पाच रुपयानं देणार ?"
    "एवढं स्वस्त देऊन कसं परवडेल बाळा ?"
    "मग राहू दे." ती मुलगी तशीच दुकानात शिरली आणि दहा रुपयांचं चॉकलेट घेऊन गेली.
    नंतर एक एक गिर्हाइक येवू लागलं आणि किलो , अर्धा किलो, पाव किलो वांगी घेऊन जाऊ लागलं.
    "मावशे , वांगी कशी ?" एका सुशिक्षित माणसानं गाडीवर बसूनच विचारलं."
    "वीस रूपये अर्धा किलो." म्हातारी बोलली.
    "एक किलो घेतो. निम्म्या दरानं देणार काय सांग !"
    "गाडी नवी घेतलीस वाटतं लेकरा ?"
    "होय ! कालच आणली."
    "किती रूपयला ?"
    "पंचावन्न हजारला."
    " मग त्यांनी किती किंमत कमी केली ? का निम्म्या किंमतीतच आणलीस ?" तो माणूस काही बोलला नाही.गाडीला किक् मारून पळाला.
    म्हातारीची वांगी विकून झाली तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. उन्हानं म्हातारीचं अंग भाजत होतं. तहानेनं तोंड कोरडं पडलं होतं. काल दिवसभर एकादशीचा उपास. सकाळी चहा घ्यायचा होता पण बस चुकली तर काय करायचं म्हणून ती तशीच घोटभर पाणी पिऊन आलेली. मघापासून तिला फिरवायला लागलेलं.
    तिनं पैसे मोजले.नुसते दोनशे वीस रूपये. आता यात म्हाताऱ्याची बीपी ची औषधं , आठवड्याचं तेल मीठ , कसं काय बसवायचं ? विचार करत करत ती उठली आणि काय होतंय कळायच्या आतच खाली कोसळली.
    अरे ,म्हातारी पडली ,म्हातारी पडली ; असा गलका झाला आणि लोक जमले.
    "कशी काय पडली ?"
    "उन्हाचा तडाखा बसला असेल."
    "सकाळपासून काही खाल्लं नसेल त्यामुळं साखर कमी झाली असेल."
    "कुणी सांगावं तंबाखू पण लागली असेल."
    सतरा जणांची सतरा तोंडं !
    कुणी तिच्या नाकाला कांदा लावला , कुणी पाणी मारलं तर कुणी वारा घातला.
    घटकाभरानं म्हातारी शुद्धीवर आली.
    "म्हातारे ,सकाळपासून काय खाल्लंय का ?" कुणीतरी विचारलं. म्हातारीनं नकारार्थी मान हलवली.
    "चल , मग काय तरी खाऊन घे...नाहीतर कोम्यात जाशील."
    दोघातिघांनी तिला समोरच्या हॉटेलात नेलं. आत गेल्यावर ती तिथंच खाली फरशीवर बसली.
    " आज्जी , वर बसा की !"वेटर बोलला.
    "असूदे हितंच ."
    "काय खाणार ?"
    "काय हाय ?"
    " बैंगन मसाला आणि रोटी देवू ?"
    "ते काय असतंय ?"
    "वांग्याची भाजी आणि रोटी !"
    "चालंल." म्हातारी बोलली.
    "तोपर्यंत एक लस्सीबिस्सी द्यारे एक.नाहीतर तुमचं जेवण येईपर्यंत म्हातारी पुन्हा एकदा चक्कर येऊन पडायची ." बरोबर आलेला माणूस बोलला आणि निघून गेला.
    म्हातारीचं जेवण झालं.
    "आज्जी , भात देऊ ?" वेटरनं विचारलं.
    "नको.....पैसं किती झालं ?"
    "एकशे ऐंशी रूपये."
    "किती ?"
    "एकशे ऐंशी रूपये.....साठ रुपयांच्या दोन रोट्या , नव्वद रुपयांचा बैंगन मसाला आणि तीस रुपयांची लस्सी."
    "एवढं पैसं एका जेवणाला ?"
          यष्टीचं जाण्यायेण्याचं चाळीस रुपये आणि जेवणाचं एकशे ऐंशी.... दोनशे वीस रुपये झाले.
    म्हातारी हिशेब लावत होती...
    चार महिन्यापुर्वी वांग्याची झाडं लावली, चार महीने त्यांची निगा राखली. कालपासुन वांगी तोडली, आणली, बाज़ारात आणुन विकली. एवढं सगळ करुन पाटीभर वांग्याचे दोनशे विस रुपये....? आणि एका जेवणाचे पण दोनशे विस रुपये....?
       मग कालपासुन जीवाचा एवढा आटापीटा केला तो कशासाठी..? नुसत्या एका जेवणासाठी..? आता आठवडाभर काय करायचं..? तेल मिठ कुठनं आणायचं..? आणि म्हाता-याच्या औषधाच काय..?
      विचार करुन म्हातारीला पुन्हा चक्कर आली आणि ती भुईवर कोसळली..... कोसळली ती कायमचीच.....!
    माफ करा शेतिविषयक नाही....
    पण चिंतन करायला लावणारी आहे.....
    रहावल नाही म्हणुन पाठवलं ..... वस्तू घेताना समोर कोन आहे, याचा विचार नक्कीच करावा...व्यापारी व परिस्थितीशी लढणारी म्हातारी यातील फरक ओळखावा...

    म्हातारी

    Posted at  21:57  |  in  म्हातारी  |  Read More»


    " म्हातारी "

    बस थांबली तसे सगळे प्रवासी आत चढले. म्हातारीनंही आपलं गाठोडं उचललं आणि ती बसमध्ये चढू लागली.
    "ए म्हातारे , आत चढू नको. बसमध्ये जागा नाही." म्हातारीला बघताच कंडक्टर डाफरला.
    "का रे बाबा, सगळ्यास्नी जागा आहे आणि मलाच जागा नाही होय ?"म्हातारी बोलली.
    " तुझ्याकडं ओझं आहे म्हणून. ......कशाचं आहे ते गठुळं ?"
    " वांगी हाईत."
    "मग मागच्या बसनं ये. ही सीटी बस आहे. यातनं सामान नेता येत नाही."
    "एवढं कुठं जास्त आहे ? ......तर नुसती एक बुट्टी तर आहे." म्हातारीनं एव्हाना वांग्याची बुट्टी बसमध्ये ढकलली होती. तीही वर चढली आणि दारासमोरच्या बाकड्यावर बसली.
    " म्हातारे , तिकीट कुठलं देवू ?" कंडक्टरनं विचारलं.
    "मार्केट दे बाबा एक."
    "लगेजचं तिकीट पण घ्यावं लागेल."
    "ते काय असतंय ?"
    "हे तुझ्याजवळ गठुळं आहे की नाही त्याचंही तिकीट घ्यावं लागेल."
    "एवढं एवढं तर हाय. त्याला रे कसलं तिकीट ?...का उगाचच छळायचं गरीबाला ?"
    "तुला सामानाचं तिकीट तर काढावंच लागेल."
    "काढ तर मग ! ..पण मी एक पैसाबी देणार नाही त्याचा."
    इतक्यात बस थांबली. एक सैनिक आपल्या बायकापोरांसह आत शिरला. जवळ दोन मोठ्या बॅगा आणि तीन हात लांबीची एक ट्रंक .
    "कंडक्टर , दोन दोन फुल्ल दोन हाफ, रेल्वे स्टेशन."
    कंडक्टरनं तिकिटं फाडून दिली.
    "आता का लगेज फाडला नाहीस रे लेका ? ....का ट्रंकंला लगेज नसतंय ?" म्हातारी बोलली तशी बसमधली सगळी माणसं हसली. "घरात आया भनी आज्ज्या कोण नसल्यावाणी वागत्यात माणसं." म्हातारीनं पुढं म्हटलं आणि कंडक्टर तोंडात मारल्यासारखा गप्प बसला.
    मार्केटचा स्टॉप आला. म्हातारी ओझं घेऊन खाली उतरली.
    ती मंडईत आली तेव्हा बाजार भरायला लागला होता. तिनं डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवलं.ती एक कापड अंथरुन त्यावर वांगी पसरणाऱ इतक्यात ," ए म्हातारे , तिथं बसू नको ; ती जागा माझी आहे."असं कुणीतरी ओरडलं. म्हातारी मग पलीकडच्या बाजूला सरकली.तिथंही तसंच. व्यापारी लोक तिला तिथं बसूच देईनात.म्हातारी पुढं सरकत सरकत पार एका कोपऱ्यात गेली आणि तिथं टेकली.
    तो कोपरा पार अडगळीत होता. कधीतरी एखादं गिर्हाइक त्या बाजूला फिरकायचं. बऱ्याच वेळानं एक तरूणी आली.
    "आज्जी , वांगी कशी दिली ?" तिनं विचारलं.
    " दहा रुपये पावशेर."
    "पाच रुपयानं देणार ?"
    "एवढं स्वस्त देऊन कसं परवडेल बाळा ?"
    "मग राहू दे." ती मुलगी तशीच दुकानात शिरली आणि दहा रुपयांचं चॉकलेट घेऊन गेली.
    नंतर एक एक गिर्हाइक येवू लागलं आणि किलो , अर्धा किलो, पाव किलो वांगी घेऊन जाऊ लागलं.
    "मावशे , वांगी कशी ?" एका सुशिक्षित माणसानं गाडीवर बसूनच विचारलं."
    "वीस रूपये अर्धा किलो." म्हातारी बोलली.
    "एक किलो घेतो. निम्म्या दरानं देणार काय सांग !"
    "गाडी नवी घेतलीस वाटतं लेकरा ?"
    "होय ! कालच आणली."
    "किती रूपयला ?"
    "पंचावन्न हजारला."
    " मग त्यांनी किती किंमत कमी केली ? का निम्म्या किंमतीतच आणलीस ?" तो माणूस काही बोलला नाही.गाडीला किक् मारून पळाला.
    म्हातारीची वांगी विकून झाली तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. उन्हानं म्हातारीचं अंग भाजत होतं. तहानेनं तोंड कोरडं पडलं होतं. काल दिवसभर एकादशीचा उपास. सकाळी चहा घ्यायचा होता पण बस चुकली तर काय करायचं म्हणून ती तशीच घोटभर पाणी पिऊन आलेली. मघापासून तिला फिरवायला लागलेलं.
    तिनं पैसे मोजले.नुसते दोनशे वीस रूपये. आता यात म्हाताऱ्याची बीपी ची औषधं , आठवड्याचं तेल मीठ , कसं काय बसवायचं ? विचार करत करत ती उठली आणि काय होतंय कळायच्या आतच खाली कोसळली.
    अरे ,म्हातारी पडली ,म्हातारी पडली ; असा गलका झाला आणि लोक जमले.
    "कशी काय पडली ?"
    "उन्हाचा तडाखा बसला असेल."
    "सकाळपासून काही खाल्लं नसेल त्यामुळं साखर कमी झाली असेल."
    "कुणी सांगावं तंबाखू पण लागली असेल."
    सतरा जणांची सतरा तोंडं !
    कुणी तिच्या नाकाला कांदा लावला , कुणी पाणी मारलं तर कुणी वारा घातला.
    घटकाभरानं म्हातारी शुद्धीवर आली.
    "म्हातारे ,सकाळपासून काय खाल्लंय का ?" कुणीतरी विचारलं. म्हातारीनं नकारार्थी मान हलवली.
    "चल , मग काय तरी खाऊन घे...नाहीतर कोम्यात जाशील."
    दोघातिघांनी तिला समोरच्या हॉटेलात नेलं. आत गेल्यावर ती तिथंच खाली फरशीवर बसली.
    " आज्जी , वर बसा की !"वेटर बोलला.
    "असूदे हितंच ."
    "काय खाणार ?"
    "काय हाय ?"
    " बैंगन मसाला आणि रोटी देवू ?"
    "ते काय असतंय ?"
    "वांग्याची भाजी आणि रोटी !"
    "चालंल." म्हातारी बोलली.
    "तोपर्यंत एक लस्सीबिस्सी द्यारे एक.नाहीतर तुमचं जेवण येईपर्यंत म्हातारी पुन्हा एकदा चक्कर येऊन पडायची ." बरोबर आलेला माणूस बोलला आणि निघून गेला.
    म्हातारीचं जेवण झालं.
    "आज्जी , भात देऊ ?" वेटरनं विचारलं.
    "नको.....पैसं किती झालं ?"
    "एकशे ऐंशी रूपये."
    "किती ?"
    "एकशे ऐंशी रूपये.....साठ रुपयांच्या दोन रोट्या , नव्वद रुपयांचा बैंगन मसाला आणि तीस रुपयांची लस्सी."
    "एवढं पैसं एका जेवणाला ?"
          यष्टीचं जाण्यायेण्याचं चाळीस रुपये आणि जेवणाचं एकशे ऐंशी.... दोनशे वीस रुपये झाले.
    म्हातारी हिशेब लावत होती...
    चार महिन्यापुर्वी वांग्याची झाडं लावली, चार महीने त्यांची निगा राखली. कालपासुन वांगी तोडली, आणली, बाज़ारात आणुन विकली. एवढं सगळ करुन पाटीभर वांग्याचे दोनशे विस रुपये....? आणि एका जेवणाचे पण दोनशे विस रुपये....?
       मग कालपासुन जीवाचा एवढा आटापीटा केला तो कशासाठी..? नुसत्या एका जेवणासाठी..? आता आठवडाभर काय करायचं..? तेल मिठ कुठनं आणायचं..? आणि म्हाता-याच्या औषधाच काय..?
      विचार करुन म्हातारीला पुन्हा चक्कर आली आणि ती भुईवर कोसळली..... कोसळली ती कायमचीच.....!
    माफ करा शेतिविषयक नाही....
    पण चिंतन करायला लावणारी आहे.....
    रहावल नाही म्हणुन पाठवलं ..... वस्तू घेताना समोर कोन आहे, याचा विचार नक्कीच करावा...व्यापारी व परिस्थितीशी लढणारी म्हातारी यातील फरक ओळखावा...


    *गैरसमज*.......हा शब्दच खूप गैर वाटतो..
             संकलन -के डी जाधव
    *स्वामी विवेकानंदांनी गैरसमज कसा निर्माण होतो हे एका कथेतून स्पष्ट केले आहे....*
    एका जंगलात राम सावित्री नावाच एक जोडपं राहत असत,राम हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला येत.;
     एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरलेल मुंगूसाच
    पिल्लू दिसत जवळच  कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती..राम त्या पिल्लाला घरी आणतो.थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या
    सदस्यां प्रमाणे रूळते...
    एक दिवस राम नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि  निघून जातो... नंतर थोड्या वेळाने  आपल्या बाळाला झोपवून  सावित्री  पाणी आणण्यासाठी निघून जाते.घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस....
    काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला ...मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई..साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे   तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्या रक्ताने
    माखले होते...आता मुंगूस दारात उभे राहून सावित्रीची वाट बघत होते.....तेवढ्यात सावित्री डोक्यावर हंडा घेऊन आली आणि बघते तर काय मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर रक्ताने  माखले होते सावित्रीच्या डोक्यात एकच विचारांच वादळ ऊटल की तीच्या बाळाचे लचके त्या मुंगूसाने तोडले आणि त्याला मारुन  टाकले...पण मुंगूस मात्र सावित्रीकडे खूप निरागसपणे बघत होते. मात्र त्याचवेळी सावित्रीने बाळाच्या नावाने एकच टाहो फोडला आणि क्षणार्धात डोक्यावरील हांडा तीने त्या मुंगूसाच्या अंगावर फेकला आणि घरात पळत सुटली पण घरात जाताच तीला चित्र वेगळंच दिसलं तीच बाळ अजूनही झोपलच    
    होत आणि शेजारीच तो भयानक साप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला....सावीत्री भानावर आली आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती चपळाईने उठली आणि बाहेर आली ..*पण  मुंगूस बिचारे जागेवर  ठार झालते*  सावित्रीने पुन्हा एकदा  टाहो फोडला पण यावेळी तीचे दोन्ही हात जोडलेले होते......

    *स्वामी विवेकानंद सांगतात जे दिसतय ते बघा पण त्याचाआधी जे दिसत नाही ते शोधायचा प्रयत्न करा....कारण प्रश्न हा जीवलग माणूस  
    गमवण्याच्या आहे...कारण गैरसमज हे जवळच्या माणसांकडूनच होतात.

    *गैरसमज*...

    Posted at  21:56  |  in  *गैरसमज*...  |  Read More»


    *गैरसमज*.......हा शब्दच खूप गैर वाटतो..
             संकलन -के डी जाधव
    *स्वामी विवेकानंदांनी गैरसमज कसा निर्माण होतो हे एका कथेतून स्पष्ट केले आहे....*
    एका जंगलात राम सावित्री नावाच एक जोडपं राहत असत,राम हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला येत.;
     एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरलेल मुंगूसाच
    पिल्लू दिसत जवळच  कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती..राम त्या पिल्लाला घरी आणतो.थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या
    सदस्यां प्रमाणे रूळते...
    एक दिवस राम नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि  निघून जातो... नंतर थोड्या वेळाने  आपल्या बाळाला झोपवून  सावित्री  पाणी आणण्यासाठी निघून जाते.घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस....
    काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला ...मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई..साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे   तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्या रक्ताने
    माखले होते...आता मुंगूस दारात उभे राहून सावित्रीची वाट बघत होते.....तेवढ्यात सावित्री डोक्यावर हंडा घेऊन आली आणि बघते तर काय मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर रक्ताने  माखले होते सावित्रीच्या डोक्यात एकच विचारांच वादळ ऊटल की तीच्या बाळाचे लचके त्या मुंगूसाने तोडले आणि त्याला मारुन  टाकले...पण मुंगूस मात्र सावित्रीकडे खूप निरागसपणे बघत होते. मात्र त्याचवेळी सावित्रीने बाळाच्या नावाने एकच टाहो फोडला आणि क्षणार्धात डोक्यावरील हांडा तीने त्या मुंगूसाच्या अंगावर फेकला आणि घरात पळत सुटली पण घरात जाताच तीला चित्र वेगळंच दिसलं तीच बाळ अजूनही झोपलच    
    होत आणि शेजारीच तो भयानक साप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला....सावीत्री भानावर आली आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती चपळाईने उठली आणि बाहेर आली ..*पण  मुंगूस बिचारे जागेवर  ठार झालते*  सावित्रीने पुन्हा एकदा  टाहो फोडला पण यावेळी तीचे दोन्ही हात जोडलेले होते......

    *स्वामी विवेकानंद सांगतात जे दिसतय ते बघा पण त्याचाआधी जे दिसत नाही ते शोधायचा प्रयत्न करा....कारण प्रश्न हा जीवलग माणूस  
    गमवण्याच्या आहे...कारण गैरसमज हे जवळच्या माणसांकडूनच होतात.

    assal marathi sms
    वाडगेभर निर्जीव अन्न :

    आजची फॅशन "
    "अ बाउल ऑफ डेड फूड" या माझ्या wordpress च्या ब्लॉगबद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी ही पोस्ट अजून विस्तृत करून मराठीमध्ये लिहिली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल, असे वारंवार सुचवले. ही पोस्ट त्या वाचकांना समर्पित !
    आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात फूड इंडस्ट्रीमध्ये अफाट, आमूलाग्र technical क्रांती झाली आहे. गमतीने आपण म्हणतो, काही धंदा चालो ना चालो पण वडापावची गाडी आणि खाण्याचे दुकान याला मरण नाही. किती खरे आहे हे.आज सर्वात जास्त नफा फूड इंडस्ट्री, हॉटेल आणि फूड manufacture सेक्टर कमावतंय. उद्याही हेच चित्र असेल किंबहुना अजून विस्तार वाढला असेल.
    ज्या वेगात हा 'रेडी टू ईट' पदार्थांचा उद्योग फोफावतोय, त्याच वेगात lifestyle disorders औषधी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातही वाढ होतेय. याचा अर्थ असा तर नाही ना की, फूड इंडस्ट्री औषधी मार्केटसाठी कस्टमर तयार करतेय? दुर्दैवाने काही अंशी ते खरेही आहे. काही घरात 'रेडी टू ईट' पदार्थ हे अगदी रोज, खूप प्रमाणात खाल्ले जातात. अगदी लहान मुलांनाही दिले जातात. (हो, कारण जाहिरातीत टार्गेट ऑडियन्स लहान मुले व त्यांच्या आयाच असतात )
    'रेडी टू ईट' पदार्थांची यादी भली मोठी आहे. आज उदाहरणादाखल आपण घेऊ ....
    कॉर्न फ्लेक्स, ओट मिल, चॉकोस, मुसेली इत्यादि :
    अति उच्च तापमानात, अति दाबाखाली मूळ धान्यातील पाण्याचा अंश काढून हे पदार्थ तयार होतात. उष्णता, अति दाब यामुळे यातील नैसर्गिक पोषणमूल्ये जवळजवळ नष्ट होतात. राहतो तो निर्जीव पोषणमूल्यरहित चोथा! आता हा चोथा कोण खाणार म्हणून मग त्यात टाका कृत्रिम व्हिटॅमिन, कॅल्शिअम,  लोह इत्यादि, जे शरीरात नीट शोषले जाईल याची काही शाश्वती नाही.
    किती गम्मत आहे नाही? आधी त्या धान्याचा जीव घ्या आणि मग त्यात परत जीव आणण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यात मूळ पदार्थांपेक्षा processing कॉस्ट वाढलेली असते तसेच टिकवणे, चव वाढवणे,  दिसायला आकर्षक असावे या गोष्टीतून त्यात वेगवेगळी रासायनिक preservatives, रंग, मीठ, साखर आणि फ्लेवरची भर पडते. काही ब्रॅण्ड्समध्ये तर वाळवलेल्या भाज्या, फळेही असतात. समस्त पिरॅमिड रिटर्न mummy, मृत शाक, फल, धान्य संमेलनच जणु !
    असे पदार्थ वारंवार खाण्यात असणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा आणि असे पदार्थ न खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा अभ्यास केला असता, हे पदार्थ खाणाऱ्या स्त्रियांमध्ये स्थूलता, अतिउच्चरक्तदाब, तसेच मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. कमालच आहे! पण जाहिरातीत तर सुडौल कमरेची बाई हे ३ आठवडे खा आणि वजन कमी होईल असे सांगत असते. वरून टाकलेल्या मीठ,  साखरेचे परिमाण दुसरे काय. आयुर्वेदानुसार असे निर्जीव, अति उष्णतेचा संस्कार झालेले, कोरडे अन्न हे वात दोष वाढवून शरीरात अनेक व्याधी उत्पन्न करण्याचे एक मुख्य कारण मानले जाते.
    ओट हे तर अतिशय निकृष्ट धान्य वर्गात गणले जावे, इतके याचे पोषणमूल्य कमी आहे. ओटचा ग्लायसिमीक इंडेक्स (म्हणजे हे पचवताना रक्तातील वाढलेली साखरेची पातळी) ही जास्त असते. मी प्रत्यक्षात मात्र खूप मधुमेही रुग्णांना, "डॉक्टर, म्हणजे मी अगदी नियमित ओट मिल घेते, unhealthy असे काहीच खात नाही हो." असे भक्तिभावाने सांगताना पाहते. बसतोय ना धक्का एक एक वाचून. असो !
    ओट meal नियमित घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कुपोषणाचे सगळी लक्षणे आढळून येतात, ज्यामुळे हाडे, सांधेदुखी, थकवा, पचनाच्या तक्रारी,  मलबद्धता, अहो, इतकीच नाही ही गोष्ट! अगदी आतड्यामध्ये मार्गावरोध होणे (intestinal obstruction, जी सिरिअस स्थिती असते) इतपत आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. याला डेटा,  research, सगळ्याचा आधार  आहे. गुगल करा.
    मूळ म्हणजे पोषणरहित अन्न खाऊन शरीराचे हाल करा, वजन आपोआप कमी होईल ही विचारसरणीच किती भयानक आहे. सत्य आहे - आजच्या मनी ओरिएंटेड सोसायटीचे ! दुसरे काय?
    'रोज रोज ताजा नाश्ता बनवणे शक्य नसते हो', 'खूप सवय झाली या पदार्थांची, आता मुले ऐकत नाहीत', 'असे कसे चालते मार्केटमध्ये, जर एवढे दुष्परिणाम असतील तर?'
    - या सगळ्याला एकच उत्तर आहे, 'ब्रॅण्डिंग'!
    'ब्रॅण्डिंग'ची माया जी मला, तुम्हाला,आपल्या मुलांना बरोबर जाळ्यात ओढते. जाहिरात, सुंदर सुंदर मॉडेल आणि भ्रम निर्माण करणारे मोठे मोठे दावे! यात अगदी आयुर्वेदिक, आयुर्वेदिक म्हणून झेंडा फडकवणारे शांतंजली किंवा इतर हर्बल कॉर्न फ्लेक, मुसेलीवाले पण येतात बरं का!
    आयुर्वेद वेगळा, स्वदेशी वेगळे, गल्लत नको.
    अरे हो हल्ली 'रेडी टू ईट व मेक' पोहे, खिचडी, सांजा अशीही पाकीटे  मिळतात बरं का! तेही याच गटातले आहेत, विसरू नका.
    अगदी क्वचित कधीतरी, पर्याय नाही, म्हणून हे पदार्थ खाणे समजू शकते.  परंतु अगदी वारंवार, खूप प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचे घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तीस हे खाण्यास देत असाल तर, नक्की परत विचार करा.
    आपल्या आजूबाजू सहज मिळणाऱ्या ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, साळीच्या लाह्या ह्या वरील पदार्थाना उत्तम पर्याय ठरू शकतात. बाकी, ताज्या नाश्त्याच्या पदार्थांबाबत मी मागेच एक पोस्ट सविस्तर लिहिली आहे.
    आपण राहतो त्या भौगोलिक परिस्थितीला, शरीराला उपकारक व अनुसरून आपले पारंपरिक पदार्थ असतात. आळीपाळीने असे पारंपरिक व ताजे पदार्थ खाण्यात ठेवणे कधीही उत्तम.
    ताजे खा, साधे खा, निरोगी राहा.
    वैद्य रुपाली पानसे -
    9623448798
    rupali.panse@gmail.com
    (कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी. तुमच्या या कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल. धन्यवाद)

    वाडगेभर निर्जीव अन्न : आजची फॅशन "

    assal marathi sms
    वाडगेभर निर्जीव अन्न :

    आजची फॅशन "
    "अ बाउल ऑफ डेड फूड" या माझ्या wordpress च्या ब्लॉगबद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी ही पोस्ट अजून विस्तृत करून मराठीमध्ये लिहिली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल, असे वारंवार सुचवले. ही पोस्ट त्या वाचकांना समर्पित !
    आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात फूड इंडस्ट्रीमध्ये अफाट, आमूलाग्र technical क्रांती झाली आहे. गमतीने आपण म्हणतो, काही धंदा चालो ना चालो पण वडापावची गाडी आणि खाण्याचे दुकान याला मरण नाही. किती खरे आहे हे.आज सर्वात जास्त नफा फूड इंडस्ट्री, हॉटेल आणि फूड manufacture सेक्टर कमावतंय. उद्याही हेच चित्र असेल किंबहुना अजून विस्तार वाढला असेल.
    ज्या वेगात हा 'रेडी टू ईट' पदार्थांचा उद्योग फोफावतोय, त्याच वेगात lifestyle disorders औषधी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातही वाढ होतेय. याचा अर्थ असा तर नाही ना की, फूड इंडस्ट्री औषधी मार्केटसाठी कस्टमर तयार करतेय? दुर्दैवाने काही अंशी ते खरेही आहे. काही घरात 'रेडी टू ईट' पदार्थ हे अगदी रोज, खूप प्रमाणात खाल्ले जातात. अगदी लहान मुलांनाही दिले जातात. (हो, कारण जाहिरातीत टार्गेट ऑडियन्स लहान मुले व त्यांच्या आयाच असतात )
    'रेडी टू ईट' पदार्थांची यादी भली मोठी आहे. आज उदाहरणादाखल आपण घेऊ ....
    कॉर्न फ्लेक्स, ओट मिल, चॉकोस, मुसेली इत्यादि :
    अति उच्च तापमानात, अति दाबाखाली मूळ धान्यातील पाण्याचा अंश काढून हे पदार्थ तयार होतात. उष्णता, अति दाब यामुळे यातील नैसर्गिक पोषणमूल्ये जवळजवळ नष्ट होतात. राहतो तो निर्जीव पोषणमूल्यरहित चोथा! आता हा चोथा कोण खाणार म्हणून मग त्यात टाका कृत्रिम व्हिटॅमिन, कॅल्शिअम,  लोह इत्यादि, जे शरीरात नीट शोषले जाईल याची काही शाश्वती नाही.
    किती गम्मत आहे नाही? आधी त्या धान्याचा जीव घ्या आणि मग त्यात परत जीव आणण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यात मूळ पदार्थांपेक्षा processing कॉस्ट वाढलेली असते तसेच टिकवणे, चव वाढवणे,  दिसायला आकर्षक असावे या गोष्टीतून त्यात वेगवेगळी रासायनिक preservatives, रंग, मीठ, साखर आणि फ्लेवरची भर पडते. काही ब्रॅण्ड्समध्ये तर वाळवलेल्या भाज्या, फळेही असतात. समस्त पिरॅमिड रिटर्न mummy, मृत शाक, फल, धान्य संमेलनच जणु !
    असे पदार्थ वारंवार खाण्यात असणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा आणि असे पदार्थ न खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा अभ्यास केला असता, हे पदार्थ खाणाऱ्या स्त्रियांमध्ये स्थूलता, अतिउच्चरक्तदाब, तसेच मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. कमालच आहे! पण जाहिरातीत तर सुडौल कमरेची बाई हे ३ आठवडे खा आणि वजन कमी होईल असे सांगत असते. वरून टाकलेल्या मीठ,  साखरेचे परिमाण दुसरे काय. आयुर्वेदानुसार असे निर्जीव, अति उष्णतेचा संस्कार झालेले, कोरडे अन्न हे वात दोष वाढवून शरीरात अनेक व्याधी उत्पन्न करण्याचे एक मुख्य कारण मानले जाते.
    ओट हे तर अतिशय निकृष्ट धान्य वर्गात गणले जावे, इतके याचे पोषणमूल्य कमी आहे. ओटचा ग्लायसिमीक इंडेक्स (म्हणजे हे पचवताना रक्तातील वाढलेली साखरेची पातळी) ही जास्त असते. मी प्रत्यक्षात मात्र खूप मधुमेही रुग्णांना, "डॉक्टर, म्हणजे मी अगदी नियमित ओट मिल घेते, unhealthy असे काहीच खात नाही हो." असे भक्तिभावाने सांगताना पाहते. बसतोय ना धक्का एक एक वाचून. असो !
    ओट meal नियमित घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कुपोषणाचे सगळी लक्षणे आढळून येतात, ज्यामुळे हाडे, सांधेदुखी, थकवा, पचनाच्या तक्रारी,  मलबद्धता, अहो, इतकीच नाही ही गोष्ट! अगदी आतड्यामध्ये मार्गावरोध होणे (intestinal obstruction, जी सिरिअस स्थिती असते) इतपत आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. याला डेटा,  research, सगळ्याचा आधार  आहे. गुगल करा.
    मूळ म्हणजे पोषणरहित अन्न खाऊन शरीराचे हाल करा, वजन आपोआप कमी होईल ही विचारसरणीच किती भयानक आहे. सत्य आहे - आजच्या मनी ओरिएंटेड सोसायटीचे ! दुसरे काय?
    'रोज रोज ताजा नाश्ता बनवणे शक्य नसते हो', 'खूप सवय झाली या पदार्थांची, आता मुले ऐकत नाहीत', 'असे कसे चालते मार्केटमध्ये, जर एवढे दुष्परिणाम असतील तर?'
    - या सगळ्याला एकच उत्तर आहे, 'ब्रॅण्डिंग'!
    'ब्रॅण्डिंग'ची माया जी मला, तुम्हाला,आपल्या मुलांना बरोबर जाळ्यात ओढते. जाहिरात, सुंदर सुंदर मॉडेल आणि भ्रम निर्माण करणारे मोठे मोठे दावे! यात अगदी आयुर्वेदिक, आयुर्वेदिक म्हणून झेंडा फडकवणारे शांतंजली किंवा इतर हर्बल कॉर्न फ्लेक, मुसेलीवाले पण येतात बरं का!
    आयुर्वेद वेगळा, स्वदेशी वेगळे, गल्लत नको.
    अरे हो हल्ली 'रेडी टू ईट व मेक' पोहे, खिचडी, सांजा अशीही पाकीटे  मिळतात बरं का! तेही याच गटातले आहेत, विसरू नका.
    अगदी क्वचित कधीतरी, पर्याय नाही, म्हणून हे पदार्थ खाणे समजू शकते.  परंतु अगदी वारंवार, खूप प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचे घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तीस हे खाण्यास देत असाल तर, नक्की परत विचार करा.
    आपल्या आजूबाजू सहज मिळणाऱ्या ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, साळीच्या लाह्या ह्या वरील पदार्थाना उत्तम पर्याय ठरू शकतात. बाकी, ताज्या नाश्त्याच्या पदार्थांबाबत मी मागेच एक पोस्ट सविस्तर लिहिली आहे.
    आपण राहतो त्या भौगोलिक परिस्थितीला, शरीराला उपकारक व अनुसरून आपले पारंपरिक पदार्थ असतात. आळीपाळीने असे पारंपरिक व ताजे पदार्थ खाण्यात ठेवणे कधीही उत्तम.
    ताजे खा, साधे खा, निरोगी राहा.
    वैद्य रुपाली पानसे -
    9623448798
    rupali.panse@gmail.com
    (कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी. तुमच्या या कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल. धन्यवाद)

    Categories

    *गैरसमज*... || जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे || ००० ब्यालेन्स असणारे मुख्यमंत्री 4 Idiots Marathi Movie Songs A Paying Ghost [ 2015] A R Rahman - The Master Collection Instrumental Aarti Sangrah with Mantra Pushpanjali Adhipati Ganpati 2013 Assal Marathi Sms Comedy Group Awaaz Maharashtracha - Best Of Vaishali Samant Baavare Prem He (2014) Marathi DVDRip Babanchi Shala 2016 1080p Marathi WebHDRip Best Of Anand Shinde Marathi Album Best Of Suresh Wadkar Bhaav Geet Special Chintoo 2 Marathi Movie Song Court (2015) 1CD DesiSCR Dahavi Fa 2002 1CD DVDRip x264 MP3 Deool Band (2015) Marathi DVD Deool Band (2015) Marathi Movie PDvdRip 700mb Download Devachiye Dwari 1985 by Ajit Kadkade Marathi BhaktiGeet Dhol Tasha Marathi girls Disco Marathi Album Download God krishna Wallpapers Dr. Prakash Baba Amte [ 2015 ] 1 CD - Xvid - MP3 - DVDRip (Marathi) .marathi movies Durga railway Train Singer Ekta Jiv Sadasiv EKVIRA ROADSHOW VOL - 2 Facebook Comedy pictures Facebook Comedy pictures Marathi Family Katta(2016) Marathi -MP3-XVID - 1CD -WEB Rip Form Filling / Work from home - 33 Vacancies left to enroll for Year 2016 freebies Gallit Gondhal Dillit Mujra (2009) 1CD DVDRiP Gangs of Wasseypur II Garva and Sanjh Garva Marathi Albums Download Goa 350.KM 2015 Untouched DesiDVDSc Hamaal De Dhamaal Hindi Songs Hridaynath 2012 Marathi 720p WEB-DL 800mb India map Jana Gana Mana || AR Rahaman || 36 Artists || 60 Years of Indian Independence Khel Mandla - DJ DIPESH MIX Koli Agri Vol 2 Dj Nitin Panvel Marathi DJ Mix Koliwada Tadka Hits Language SMS [Marathi SMS] Live Speech Raj Thakare Thane Majha Zali Sazaa Marathi Movie Songs Man Rumzum Gaate – Tarunaichi Gaani Marathi - Doghat_Tisra_Aata_Sagla_Visra Marathi Album Chhatrapati Shivaji – Kailash Kher Marathi Comedy SMS Marathi Full Kadak Road Show Mix 2013 Marathi Girls Rock marathi God info Marathi Movie - Daagdi Chaawl (2015) Marathi x264 DVDScr Marathi Movie - Double Seat Marathi Movie and Album Songs Marathi Movies Marathi MP3 Songs Marathi Video Songs Mi Shivaji Raje Bhosale Boltoy (2009) 1CD *Pre-DVDRip* Mumbai Dance Mix Vol 2 Mumbai DJs Mumbai Pune Mumbai 2 (2015) Marathi DVDRip Murder Mestri [2015] Murder Mestri [2015] DVDScr x264 2 Part AAC Nakshatrache Dene (Suresh Bhat Narbachi Wadi [ 2013 ] x264 AAC 1 CD DVDRip Natsamrat -Shreeram Lagoo Natsamrat (2016) Marathi Movie 1080 HD New Year Dhamaka Vol.2 - Dj Atul Pune News No problem *marathi mp3* Online Binline [2015] DVDScr Open Zero balance account and get Rs.150 instant cashback Pak Pak Pakaak [MArathi Movie Songs] Pune Cha Danka Vol-4 Marathi DJ Songs Pyaar Vali Love Story(2014) Raj Thakare_24th Jan 2009_Thane RAJASHREE DESHPANDE RAJASHRI DESHPANDE Rang Swaranche Marathi Album Rashichakra 2010 DVDRip Marathi Act Rela Re Marathi Movie Songs Sachin Me Honar Marathi Album Mp3 Songs sanai choughade [MARATHI MOVIE] - audio songs SANDOOK (2015) DVDScr SHIVAJI MAHARAJ WALLAPAPERS Shyamche Vadil Marathi Movie Mp3 Songs Songs of Manik Verma_Asha Bhosle_Lata Mangeshkar_Arun Date_Sudhir Phadke_Suman K Tatya Vinchu Lage Raho Marathi Movie Songs The Logo of Assal Marathi sms Group Ti Saddhya Kay Karte 2017 Marathi pDVDRip 350MB Tu Hi Re (2015) Marathi 1080p Nako Nako Na Re Tejaswini Pandit Hot Song Web HD Tu Hi Re (2015) Marathi DVDSCR Rip Tu Saason Mein Tu (Kshanbhar Vishranti)- DEEJAY Tujha Tu Majha Mi 2017 Marathi 720p WEB-DL 850mb Urfi 2015 Marathi PDVDRip x264 AAC vinayak damodar sawarkar vivek Randive Yavatmal Yoddha Marathi Movie songs Youth – Badal Ghadvaychi Taakad 2016 Marathi CAMRip 700MB अंकित चव्हाण अरे संसार संसार अवनी म्हणजे T1 वाघिण ऑफिसात काम करतांना ही काळजी घ्यावी कांकड आरती (Marathi) किल्ले कंचना कोणत्या नावाने सेव्ह खाऊन माजावे गाडीचे टायर्स गामा पहेलवान चंद्रकांत गोखले जगातील सर्वात मोठा परिवार जीवनात सिगारेट चा पहिला कश जे आजही लोकांना माहीत नाही. टाकून नाही...... टेलिव्हिजनवरील रिअलिटी शो तारापोरवाला मत्स्यालय दुर्गा पानिपत.PANIPAT फ़क्त १४ ब्रह्मसावित्रीची पूजाब्-Vatsavitri Puja भारताचा नकाशा भावा हाळू....गाठ माझ्याशी आहे भूतकथा महात्मा गांधींच्या त्या Viral फोटोमागचे सत्य मृत्यूच्या 50 वर्षांनंतरही ड्यूटीवर आहे सैनिकाचा आत्मा म्हातारी या मराठी अभिनेत्रीला बोल्ड सिनमुळे अनेकांनी ठेवली होती नावे वय वाढत-AssalMarathisms वाडगेभर निर्जीव अन्न : आजची फॅशन " विनायक दामोदर सावरकर विवेक रणदिवे विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुस्तकातील एक अनुभव.... श्रद्धा. श्रीशिवलीलामृत (Marathi) संन्याशाला फाशी स्त्री आणि सौंदर्य
    About-Privacy Policy-Contact us
    Copyright © 2013 Assal Marathi SMS comedy Group of Facebook BlogAssalmarathisms
    Powered by Mobile apps,free Tricks .
    back to top